लातूर
Wikipedia कडून
लातूर महाराष्ट्रातील औरंगाबाद विभागातील (मराठवाडा) जिल्हा आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] चतुःसीमा
महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा येतो. लातूर महाराष्ट्राच्या मराठवाडा भागातील एक महत्वाचा जिल्हा आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे आणि बिदर हा कर्नाटकातील जिल्हा लातूरला जोडून आहेत.
[संपादन] तालुके
[संपादन] ऐतिहासिक स्थान
लातूर शहरास प्राचिन इतिहास लाभलेला आहे. हे शहर राष्ट्रकूट घराण्याची राजधानी होते. त्यानंतर हे शहर बया॓च राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आले. १९ व्या शतकात ते हैदराबाद संस्थान संस्थानाच्या अधिपत्याखाली आले. १९४८मध्ये हा भाग स्वतंत्र झाला व १९६०मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेसोबत उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग बनला. ऑगस्ट १५, १९८२ साली लातूरला जिल्ह्याचा मान मिळाला.
[संपादन] सांस्कृतीक स्थान
[संपादन] भाषा
लातूर हे महाराष्ट्राच्या ,आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे अनेक परंपरा, रूढी यांची देवाणघेवाण झालेली आहे. लातूर जिल्हा व त्या लगतचे कित्येक लोक कन्नड आणि तेलुगू भाषा सहजतेने बोलतात.
[संपादन] भेट देण्या लायक स्थाने
- विराट हनुमान
- सिद्धेश्वर मंदिर
- गंज गोलाई
- साई नंदनवन
- अष्टविनायक मंदिर
[संपादन] परंपरा
[संपादन] शैक्षणिक स्थान
[संपादन] राजकीय स्थान
विद्यमान मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे लातूरचे असून लातूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्याचप्रमाणे भारताचे विद्यमान ग्रुहमंत्री श्री शिवराज पाटील हे लातूरचे आहेत.